2023 च्या बजेटमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी केलेले महत्वाचे आणि मोठे घोषणा ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे प्रतिवर्षी सहा हजार रुपये मानधन देण्याची अंतर्गत घोषणा केली आणि याच योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ताप प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 6000 आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचे 6000 असे प्रतिवर्ष बारा हजार रुपये दिले जाणार आहे याच्या संदर्भातील येथे अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे
![शेतकरी महासन्मान निधी योजना 2023](https://aaplisarkar.com/wp-content/uploads/2023/03/20230328_230936-1.jpg)
GR फक्त हेच शेतकरी होताला अनुदानासाठी पात्र
मित्रांनो बजेटमध्ये घोषणा केल्यानंतर आपण जर पाहिलं तर यांच्यामध्ये कोन पात्र होणार अर्ज कसे भरले जाणार याचा पुढील हप्ता कशामुळेणार याची शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली होती आपण जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आता योजनेच्या संदर्भातील माहिती प्रकाशित करण्यास सुरुवात करण्यात आलेले या जिल्ह्यामध्ये इतके लाख शेतकरी पात्र होतील त्या जिल्ह्यामध्ये इतके लाख शेतकरी पात्र होते आणि मित्रहो या स्पर्धेत आपण जर पाहिलं तर सध्याची डाटा घेतला जातोय तो म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत
अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सुद्धा सुरुवातीला पात्र करून या योजनेचा पहिला भाग वितरित करण्याचे शासनाच्या माध्यमातून तयारी अंमलबजावणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी 2019 पर्यंत जे राज्यातील शेतकरी असतील असे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र आहे आणि या शेतकऱ्यांना या योजनेच्या पहिल्या आपल्यासाठी पात्र करून योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो मात्र पाहिलं राज्यामधील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यामुळे शेतकरी योजनेच्या अंतर्गत अपात्र झालेले येतात बऱ्याचदा शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केलेले नवीन जमिनीच्या खरेदी केलेले येतं ते शेतकरी असल्याने योजनेचे अंतर्गत पात्र झालेले नाही
आता धान्याच्या बदलात मिळणार 9 हजार रुपये
जात त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या असलेले संख्या ही जवळजवळ 153 लाख आहे म्हणजे एक कोटी ५३ लाख शेतकरी हे राज्य मध्ये योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर साधारणपणे एक कोटी नऊ लाख ते आठ लाख शेतकरी फक्त पात्र आहेत त्याच्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना अपात्र केला जाणार का किंवा त्यांना सुद्धा पात्र होण्याची काही संधी दिली जाणार का किंवा कोणत्या होतील याच्यासाठीच्यासाठी मार्ग शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले नाहीत परंतु सध्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेचा पहिला हप्ता हा एप्रिलमध्ये वितरित केला जाईल अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जात आहेत परंतु एकंदरीत या योजनेचा जीआर नियोगाने न झाल्यामुळे व शेतकरी यांच्या अंतर्गत पात्र होतील
याचा पहिला आता कधी वितरित केला जाईल किंवा नवीन शेतकऱ्याने याच्यामध्ये पात्र होण्यासाठी देण्यात येतील का यांच्या संदर्भातील माहिती निर्मिती करण्यात आलेले आणि त्या माहितीच्या आधारे फक्त फोन शेतकरी यांच्या अंतर्गत पात्र होतील हे आपल्याला या ठिकाणी समजणारे परंतु तोडतात तिला माहिती कार्यालयाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले शेतकरी योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला पात्र असतील अशा प्रकारची माहिती समोर येत आहे या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती त्याच्या अंतर्गत मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या जातील आणि या मार्गदर्शक सूचनाच्या राज्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली जाईल.